औरंगाबाद शहरात ईडीच्या कारवाईने खळबळ

 0
औरंगाबाद शहरात ईडीच्या कारवाईने खळबळ

औरंगाबाद शहरात ईडीची कारवाईने खळबळ

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज)

शहरात दोन ठिकाणी ईडीची छापेमारी झाल्याने खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून हि माहिती मिळाली आहे. एका धान्य व्यापा-याची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. राजस्थान मध्यान्ह भोजन योजनेला या व्यापा-याने धान्य पुरवठा केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी हि कार्यवाही सुरू आहे या अगोदर पण शहरात या प्रकरणी चौकशी झाली होती. सकाळपासून हि चौकशी सुरू आहे पण ईडीकडून आतापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow