महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान

 0
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान...फायनल टक्केवारी आल्यानंतर हा आकडा वाढणार आहे 

मुंबई, दि.7(डि-24 न्यूज) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर – 55.38 टक्के

सांगली – 52.56 टक्के

बारामती – 45.68 टक्के

हातकणंगले – 62.18 टक्के

कोल्हापूर – 63.71 टक्के

माढा – 50.00 टक्के

उस्मानाबाद – 52.78 टक्के

रायगड – 50.31 टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्के

सातारा – 54.11 टक्के

सोलापूर – 49.17 टक्के

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow