छावणी अग्नितांडव घटनेतील कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू, अशी आहेत नावे

 0
छावणी अग्नितांडव घटनेतील कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू, अशी आहेत नावे

छावणी अग्नितांडव घटनेतील कुटुंबातील सात जणांचा मृत्यू, अशी आहे नावे

इलेक्ट्रीक बाईक बॅटरीच्या स्फोटाने आग लागली असल्याची पोलिसांची माहिती....घरमालकांचा परिवार वाचला तर भाडेकरू कुटुंबाचा साखरझोपेतच गुदमरून मृत्यू...

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) छावणीतील अग्नितांडव घटनेतील एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये आलीम वसीम शेख, वय 3, परी वसीम शेख, वय 2, वसीम शेख अब्दुल अजीज, वय 30, तन्वीर वसीम शेख, वय 23, हमीदा बेगम अब्दुल अजीज, वय 50, शेख सोहेल अब्दुल अजीज, वय 35, रेश्मा शेख सोहेल शेख, वय 22, राहणार दाना बाजार, छावणी, औरंगाबाद.

तीन मजली इमारतीत कापडाची व टेलरची दुकान आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow